सततच्या पावसाने पिकांचे नुकसान? आता मिळणार सरकारी मदत! ativrushti anudan

ativrushti anudan

ativrushti anudan महाराष्ट्रातील शेतकरी अनेकदा नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असतो. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. पण एक तिसरी आपत्ती जी अनेकदा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवत होती, ती म्हणजे सततचा पाऊस. आता महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेत, या ‘सततच्या पावसाला’ नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे आता हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टी … Read more